जनता कर्फू मध्ये गाव भागातील नळाला पाणी सोडण्याचा घाट .....
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भारतभर जनता कर्फ्यूचे आयोजन असतांना लातूर मानपा दिनांक 22/3/2020
रोजी गावभागातील नळाला पाणी सोडले होते .आसे मनपाचे कर्मचारी जनतेला सांगतीले .त्यामुळे नागरिकांत प्रचंड चीड निर्माण झाली . येरवी सोळा सोळा दिवस पाणी न सोडणारी महानगर पालिका मुद्दाम देशामध्ये जनता कर्फू असतांना २३/०३/२० ला सोडण्याचा घाट का घातला होता हे न कळणारे कोडे गावभागातील जनतेला पडले आहे .
जनता कर्फू मध्ये गाव भागातील नळाला पाणी सोडण्याचा घाट .....